न्यायालयाने फेटाळला नितेश राणे यांचा जामीन अर्ज
मुंबई : १ फेब्रुवारी - भाजप आमदार नितेश राणे यांना धक्का बसला आहे. सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. सोमवारी नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी…
मुंबई : १ फेब्रुवारी - भाजप आमदार नितेश राणे यांना धक्का बसला आहे. सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. सोमवारी नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी…
मुंबई : १ फेब्रुवारी - केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर राजकीय पक्षांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. भाजपने केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे. तर विरोधी पक्षांनी अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली आहे. हा…
हिंगोली : १ फेब्रुवारी - हिंगोली ते कनेरगाव नाका मार्गावर कलगाव पाटीजवळ भरधाव ट्रक व आयशर टेम्पोची समोरा समोर धडक होऊन झालेल्या अपघातात तीन जण ठार तर एक जण गंभीर…
औरंगाबाद : ३१ जानेवारी - औरंगाबाद जिल्ह्यात वैजापूरजवळ दोन कंटेनरमध्ये झालेल्या अपघातात चार वऱ्हाड्यांचा मृत्यू झाला आहे तर ३० ते ३५ जण जखमी झाले आहेत. मृत चौघेही नाशिकमधले आहेत. सोमवारी…
सध्या वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे जे काही घडते आहे, ते प्रकरण अतिशय गंभीर मानावे लागेल. डॉ. रेखा कदम यांच्या नर्सिंग होममध्ये झालेले अवैध गर्भपात आणि त्यामुळे निर्माण झालेल्या समस्या या…
नागपूर : २ जानेवारी - काटोल तालुक्यात बोलेरो पिकअप व्हॅनचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चार महिला मजुरांचा मृत्यू झाला आहे. वाहन चालकांचे नियंत्रण सुटल्याने वाहन झाडावर जाऊन आदळल्याने…
१९७२ मध्ये महाल सोडून आम्ही राणाप्रताप नगरमध्ये राहायला आलो. पण महालातल्या आठवणी विस्मरणात जात नव्हत्या. याच दरम्यान बाबांचं प्रमोशन झालं. खादी ग्रामोद्योग अधिकारी म्हणून त्यांची अमरावतीला बदली झाली. आम्ही अमरावतीत…
नागपूर : २७ डिसेंबर - केंद्रीय मंत्री नारायण राणे नागपुरातील कार्यक्रम अर्धवट सोडून मुंबईकडे रवाना झाले आहेत. आमदार नितेश राणे यांच्या अटकेच्या चर्चेने जोर धरलेला असताना त्यांनी मुंबईकडे प्रयाण केलं…
मुंबई : २४ डिसेंबर - एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्यात अवघ्या ५ महिन्यात १०७६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. आज शेतकरी आत्महत्यांची आकडेवारी विधानसभेत सादर करण्यात…
अनुभव - एक अनुभव स्वप्नविण काही समाजात वावरताना आपल्याला अनेक अनुभव येतात. हे अनुभव आपल्या भावी आयुष्यात जगण्यास शिकवतात. अनुभव माणसाला शहाणा बनवतो. अनुभवल्याशिवाय माणसाचे ज्ञान अपुरेच आहे. जेव्हा आपल्या…