समाज घडवला की देश घडतो, संघ हेच काम करत आहे – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
पणजी: ९ जानेवारी - आम्हाला असा समाज घडवायचा आहे जो राष्ट्राला सुरक्षित, संघटित आणि वैभवशाली बनवेल. इतिहासात आणि वर्तमानातसुद्धा अशा अनेक व्यक्ती आहेत ज्या या धेय्याप्रति सातत्याने काम करीत आहेत.…