आपल्या अपयशाचे खापर दुसऱ्यावर फोडणे योग्य नाही, आणखी अधोगती होईल – चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर : २६ जुलै - उद्धव ठाकरे यांना शिवसेना सांभाळता आली नाही. त्यांच्या लोकांना विश्वासात घेण्यात ते अपयशी ठरली. त्यामुळे आपल्या अपयशाचे खापर दुसऱ्यावर फोडणे योग्य नाही. आणखी अधोगती होईल,…

Continue Reading आपल्या अपयशाचे खापर दुसऱ्यावर फोडणे योग्य नाही, आणखी अधोगती होईल – चंद्रशेखर बावनकुळे

विजय दिवसाच्या निमित्त ‘ईवान’ तर्फे भारतीय सैन्याला अभिवादन

नागपूर : २६ जुलै - कारगिल विजय दिवसाच्या स्मरणार्थ नागपुरच्या अजनी चौकातील अमर जवान स्मारक येथे माजी सैनिक संघटना 'ईवान' तर्फे अभिवादन करण्यात आले. यावेळी लष्करराचे निवृत्त सैन्य अधिकारी, जवान…

Continue Reading विजय दिवसाच्या निमित्त ‘ईवान’ तर्फे भारतीय सैन्याला अभिवादन

भारताचा सैनिक हा सहिष्णू आणि मानवीय विचार करणारा – कर्नल अभय पटवर्धन

नागपूर : २६ जुलै - शिस्त, कर्तृत्व, धाडस आणि देशाच्या सुरक्षेसाठी असणारी तत्परता यासाठी भारतीय सैन्याची देशात वेगळी ओळख आहे. आज कारगील विजय दिवस आहे. या दिवशी 1999 मध्ये झालेल्या…

Continue Reading भारताचा सैनिक हा सहिष्णू आणि मानवीय विचार करणारा – कर्नल अभय पटवर्धन

अपहरण करून सामूहिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक

नागपूर : २६ जुलै - घराशेजारी राहणाऱ्या तरूणीचे अपहरण करून तिच्यावर रात्रभर सामूहिक अत्याचार करण्याची योजना दोन मित्रांनी आखली. योजनेनुसार तरुणीचे दुचाकीवरुन अपहरण केले आणि घरात नेऊन कोंडून ठेवले. काही…

Continue Reading अपहरण करून सामूहिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक

त्यामुळेच महाराष्ट्राचे प्रशासन ठप्प पडले – नाना पटोलेंची राज्य सरकारवर टीका

नागपूर : २५ जुलै - आपले मुख्यमंत्री रात्री जेवायला दिल्लीत जातात, सकाळचा नाश्‍ताही तेथेच करतात आणि दुपारी जेवायला मुंबईत येतात. त्यामुळे महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात प्रशासन ठप्प पडले असल्याची टिका नाना…

Continue Reading त्यामुळेच महाराष्ट्राचे प्रशासन ठप्प पडले – नाना पटोलेंची राज्य सरकारवर टीका

अतिवृष्टीमुळे शेतीचा खरीप हंगाम 90 टक्के संपल्यात जमा – सुनील केदार यांचा दावा

नागपूर : २५ जुलै - नागपूर जिल्ह्यासह पूर्व विदर्भात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचा खरीप हंगाम 90 टक्के संपल्यात जमा असल्याचा दावा काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांनी केला आहे.…

Continue Reading अतिवृष्टीमुळे शेतीचा खरीप हंगाम 90 टक्के संपल्यात जमा – सुनील केदार यांचा दावा

आता खापरखेडा प्रकल्पातील राखेच्या पाईपलाईन मधून लिकेज सुरू

नागपूर : २५ जुलै - कोराडी औष्णिक वीज प्रकल्पातील राखेचा बंधारा फुटल्यानंतर बंधारा फुटल्याची घटना घडली. त्यानंतर शेजारच्या 6-7 गावांतील नागरिक कधीच विसरणार नाही असे त्यांचे नुकसान झाले. शिवाय पंचक्रोशीत…

Continue Reading आता खापरखेडा प्रकल्पातील राखेच्या पाईपलाईन मधून लिकेज सुरू

१५व्या वर्षीच नागपूरच्या वेदांत देवकतेनी कोडिंग स्पर्धा जीवनात मिळवली ३३ लाखांचे पॅकेज असलेली नोकरी

नागपूर : २५ जुलै - नागपूरकर वेदांत राजेश देवकते याने वयाच्या पंधराव्या वर्षी जागतिक स्तरावरील कोडिंग स्पर्धा जिंकून ३३ लाखांचे वार्षिक पॅकेज असलेली इन्फोलिंक्स कंपनीची नोकरी मिळविण्याचा इतिहास रचला आहे.…

Continue Reading १५व्या वर्षीच नागपूरच्या वेदांत देवकतेनी कोडिंग स्पर्धा जीवनात मिळवली ३३ लाखांचे पॅकेज असलेली नोकरी

जादूटोण्याच्या संशयातून मित्रानेच अपहरण करून फेकले नदीत

नागपूर : २५ जुलै - मित्राने जादूटोणा केल्यामुळेच व्यवसायात नफा मिळत नसल्याचा गैरसमज झाल्याने तिघांनी मित्राला संपविण्याचा कट रचला. मित्राचे अपहरण करून त्याला पारशिवनी हद्दीतील पालोरा गावाजवळून वाहणाऱ्या पेंच नदीत…

Continue Reading जादूटोण्याच्या संशयातून मित्रानेच अपहरण करून फेकले नदीत

अधिकाऱ्यांना शिवीगाळ करतानाचा आ. अभिजित वंजारीची ध्वनिफीत व्हायरल

नागपूर : २५ जुलै - काँग्रेसचे आमदार अभिजीत वंजारी हे निधी वाटपाच्या मुद्यावरून नागपूर महापालिकेच्या एका अधिकाऱ्याला शिवीगाळ करीत असल्याची ध्वनिफीत (ऑडिओ क्लिप) समाज माध्यमांमध्ये प्रसारित करण्यात आली. मात्र, वंजारी…

Continue Reading अधिकाऱ्यांना शिवीगाळ करतानाचा आ. अभिजित वंजारीची ध्वनिफीत व्हायरल