वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात आला नाही तर काँग्रेस करणार आंदोलन – अतुल लोंढे
नागपूर : १५ सप्टेंबर - वेदांता प्रकल्प परत आला नाही, तर काँग्रेस आंदोलन करणार, असा इशारा काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिलाय. एखाद्या सरकारनं खोटं किती बोलावं, असा थेट निशाणा…