संत भय्याजी सरकार यांचे अन्नत्याग आंदोलन,प्रकृती खालावली
नागपूर:४जुलै -मध्यप्रदेशमध्ये नर्मदा नदीच्या परिसरात सुरू असलेल्या अवैध उत्खनन विरोधात संत भय्याजी सरकार यांचे अन्नत्याग आंदोलन मागील नऊ महिन्यांपासून सुरू आहे. नर्मदा नदीच्या काठच्या परिसरात असलेले जंगल जमीन वाचवण्यासाठी त्यांनी…