मोबाईल फोडल्याच्या कारणावरून मजुराची हत्या
नागपूर : २५ मार्च - नागपूर शहरात आल्या दिवसाला हत्येच्या घटना रोजच्याच झाल्याचे दुर्दैवी चित्र आहे. केवळ मोबाईल फोडल्याच्या कारणावरून एका मजुराची हत्या करण्यात आली आहे. सल्लूराम ऊर्फ रिंकूकुमार (वय…
नागपूर : २५ मार्च - नागपूर शहरात आल्या दिवसाला हत्येच्या घटना रोजच्याच झाल्याचे दुर्दैवी चित्र आहे. केवळ मोबाईल फोडल्याच्या कारणावरून एका मजुराची हत्या करण्यात आली आहे. सल्लूराम ऊर्फ रिंकूकुमार (वय…
नागपूर : २४ मार्च - महाविकास आघाडी सरकारने ठरविलेल्या किमान समान कार्यक्रमाच्या संदर्भात काम केलेलं नाही. राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडेही दुर्लक्ष केलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारवर नाराज असल्याचे मत…
नागपूर : २४ मार्च - मला तर भीती वाटते की आमच्या एखाद्या शिवसैनिकाची वडापावची गाडी असेल तरी त्यावर ईडी कारवाई करेल, अशी मिश्किल प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली.…
नागपूर : २४ मार्च - वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पाचशे कोटी रुपयांच्या मानहानीचा दावा ठोकला आहे. नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयातील वरिष्ठ दिवाणी…
नागपूर : २४ मार्च - देश स्वतंत्र असुनही कश्मीरात हा नरसंहार घडला. मात्र, भूतकाळातील हे सत्य लपविल्या गेले. ही अत्यंत निंदनीय बाब आहे. चित्रपटाच्या माध्यमातून ते सर्वांसमोर आलाय. म्हणून भूतकाळासाठी…
नागपूर : २४ मार्च - वाढदिवशी मित्रांच्या पार्टीत 'बर्थ डे बॉय' ने आज माझा वाढदिवस तर उद्या मृत्यू दिवस साजरा करा, असे उद्गार सहजच काढले होते. परंतु, ते उद्गार खरे…
नागपूर : २४ मार्च - प्रत्येक साहित्यिकाने साहित्य निर्मिती करताना सर्वप्रथम आपण भारतीय आहोत ही जाणीव ठेवणे गरजेचे आहे, राष्ट्रीयत्व जपत साहित्य निर्माण करण्याचे काम लेखकांनी करावे असा हितोपदेश ज्येष्ठ…
नागपूर : २३ मार्च - महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि नेत्यांमध्ये ईडीचा ससेमिरा कायम आहे. अशातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेव्हण्यापर्यंत ईडी पोहोचली आहे. 'भाजपचे लोक काय भीक मागत आहे,…
नागपूर : २३ मार्च - खापरखेडा ५00 मेगावॅट औष्णिक वीज केंद्रात झालेल्या भीषण अपघातात टीपी १0३ क्रशर हाऊस परिसरातील कन्व्हेअर बेल्टमध्ये अडकल्याने एका कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाला. घटनेची माहिती पसरताच…
नागपूर : २२ मार्च - ईडीने आरोप केले आणि चौकशी सुरु केली म्हणून घाईघाईत अनिल देशमुखांचा घेतलेला राजीनामा ही आमची चूकच होती, असे स्पष्ट करत आता कोणत्याही परिस्थितीत नवाब मलिक…