सर्व परिस्थिती सुरळीत होईल – ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे आश्वासन
नागपूर : १६ एप्रिल - 'राज्यातच नाहीतर देशात वीजेचं संकट ओढावलं आहे. केंद्र सरकारने बँकांना पत्र लिहून महाडिस्को मला कर्ज देऊ नका पत्र दिले आहे. ग्रामविकास खात्याने 8 हजार कोटी…
नागपूर : १६ एप्रिल - 'राज्यातच नाहीतर देशात वीजेचं संकट ओढावलं आहे. केंद्र सरकारने बँकांना पत्र लिहून महाडिस्को मला कर्ज देऊ नका पत्र दिले आहे. ग्रामविकास खात्याने 8 हजार कोटी…
नागपूर : १६ एप्रिल - आठवड्याभरापूर्वी भंगारमध्ये विकत घेतलेल्या एका कारच्या डिक्कीत एका अनोळखी व्यक्तीचा विवस्त्र मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. आरोपींनी हत्या करून तो डिक्कीत लपविल्याचे दिसून येत आहे.मोमीनपुर्यातील…
आशा पांडेंच्या 'अंतरीचे सुर' ची चवथी आवृत्ती लोकार्पित नागपूर : १६ एप्रिल - गझल म्हणजे कवितेच्या अंतर्मनात शिरलेली कविता ज्याचे सुरेश भट यांनी बीजारोपण केले.नंतर ते अधिपत्य कवी ग्रेस यांनी…
नागपूर : १५ एप्रिल - नागपूरचं पोलीस दल कायमच चर्चेत असतं. कधी तिथल्या कायदा सुवस्थेचे तीनतेरा उडाल्याच्या नकारात्मक बातमीमुळे तर कधी पोलिसांच्या बदलीबाबत उचललेल्या सकारात्मक पावलांमुळे. परंतु सध्या नागपूरच्या पोलीस…
नागपूर : १५ एप्रिल - घरची परिस्थिती बेताची. आई, वडील, तीन भाऊ असतानाही कुणाच्याही हाताला काम नाही. म्हणून ती २३ वर्षीय तरुणी नोकरीच्या शोधात निघाली अन् इथेच तिचा घात झाला.…
नागपूर : १५ एप्रिल - पालकांकडून मिळालेल्या संस्कारातून पाल्य घडत असतात. पालक व्यसनी असल्यास घरात कायम भांडणे होत असतात. यातून हिंसेचे प्रकार वाढीस लागतात. याचे दुष्परिणाम मुलांवर होऊन तेसुद्धा हिंसात्मक…
नागपूर : १४ एप्रिल - शासनाच्या सर्व योजनांची एकत्रित माहिती एका क्लिकवर उपलब्ध करून देणारी महाबनी डॉट इन वेबसाईट ही बेनिफिट फ्रॉम होम क्रांतीची सुरुवात आहे. तुमच्या घटनात्मक हक्काला घरबसल्या…
नागपूर : १४ एप्रिल - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या सिल्वर ओकवर झालेल्या आक्रमक आंदोलन प्रकरणातील आरोपी संदीप गोडबोले याला १६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.…
नागपूर : १४ एप्रिल - अनेक ठिकाणी कोळसा उपलब्ध आहे. पण रेल्वेच्या रॅक मिळत नाही. ज्या ठिकाणी रॅक आहेत, तिथे कोळसा उपलब्ध नाही. विरोधक म्हणतात की आम्ही कोळशाचा साठा केला…
नागपूर : १४ एप्रिल - राज्यावर सध्या कोळशाअभावी भारनियमनाचं संकट घोंघावत आहे. अनेक विजनिर्मिती केंद्रांमध्ये कोळसाचा साठा अगदी 2 ते 3 दिवस पुरेल इतकाच शिल्लक आहे, त्यामुळे नागरिकांवर लोडशेडिंगचा सामना…