गेल्या २ महिन्यांत उष्माघातामुळे सर्वाधिक ९ मृत्यू नागपुरात
नागपूर : २ मे - राज्यात उष्माघातामुळं मृतांचा आकडा वाढत चालला आहे. गेल्या दोन महिन्यात राज्यात उष्माघातामुळं तब्बल २५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात राज्याची उपराजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपुरात…