जनतेचा जीव म्हणजे तुमच्यासाठी कवडीमोल झाला आहे का? – भाजपची मुख्यमंत्र्यांना विचारणा
मुंबई : १३ एप्रिल - वसई-विरार शहरात काल (सोमवार) तब्बल ११ करोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे यातील काही रुग्ण ऑक्सिजन न मिळाल्याने दगावल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. यात…