लसीकरण मोहिमेबाबत सर्वोच्च न्यायालायने उपस्थित केले काही काही प्रश्न

नवी दिल्ली : ३० एप्रिल - देशामध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलेलं असतानाच सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या लसीकरण धोरणावरुन काही प्रश्न उपस्थित केले आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने निरक्षर…

Continue Reading लसीकरण मोहिमेबाबत सर्वोच्च न्यायालायने उपस्थित केले काही काही प्रश्न

पश्चिम बंगालमध्ये पुन्हा ममताच येणार? एक्झिट पोलचा अंदाज

कोलकाता : ३० एप्रिल - पश्चिम बंगालसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या निकालाआधीच एक्झिट पोलचे अंदाज समोर आलेत. पश्चिम बंगालमधील निवडणूक ही ममता बॅनर्जी आणि भाजप या दोघांसाठी अटीतटीची ठरत आहे.…

Continue Reading पश्चिम बंगालमध्ये पुन्हा ममताच येणार? एक्झिट पोलचा अंदाज

उद्धव ठाकरे आज सायंकाळी साधणार नागरिकांशी संवाद

मुंबई : ३० एप्रिल - आज संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. राज्यात सुरू असलेले लसीकरण, लसीचा आणि ऑक्सिजनचा तुटवडा, रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा आणि…

Continue Reading उद्धव ठाकरे आज सायंकाळी साधणार नागरिकांशी संवाद

मंत्र्यांनी ताफा थांबवत अपघातग्रस्त रुग्णाला इस्पितळात नेले

यवतमाळ : ३० एप्रिल - पालकमंत्री संदिपान भुमरे हे जिल्ह्यातील कोरोनाचा आढावा घेण्यासाठी चार तालुक्याच्या दौऱ्यावर होते. यवतमाळ येते परत येत असताना पांढरकवडा रोडवर एक अज्ञात वाहनाने ऑटोला जोरदार धडक…

Continue Reading मंत्र्यांनी ताफा थांबवत अपघातग्रस्त रुग्णाला इस्पितळात नेले

भाजपला तीन आकडी जागा मिळाल्यास मी राजकारण सन्यास घेईल – प्रशांत किशोर यांचा दावा

कोलकाता : ३० एप्रिल - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. 2 मे रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. राज्यात झालेल्या आठव्या आणि शेवटच्या टप्प्यातील…

Continue Reading भाजपला तीन आकडी जागा मिळाल्यास मी राजकारण सन्यास घेईल – प्रशांत किशोर यांचा दावा

गुंडाला कारखाली चिरडून खून करण्याचा केला प्रयत्न

नागपूर : ३० एप्रिल - पैशाच्या वादातून चौघांनी एका गुंडाला कारखाली चिरडून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला. ही घटना रात्री ९ वाजताच्या सुमारास सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एसएफएस शाळेसमोर घडली.…

Continue Reading गुंडाला कारखाली चिरडून खून करण्याचा केला प्रयत्न

आता कोर्टालाही महाराष्ट्रद्रोही म्हणणार का? – अतुल भातखळकर यांचा सवाल

मुंबई : ३० एप्रिल - महाराष्ट्राला मागणीपेक्षा जास्त ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला, मग दिल्लीला मागणीपेक्षा कमी का करण्यात आला यासंबंधी दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला जाब विचारला आहे. दिल्लीला दिलेला…

Continue Reading आता कोर्टालाही महाराष्ट्रद्रोही म्हणणार का? – अतुल भातखळकर यांचा सवाल

माजी अँटर्नी जनरल सोली सोराबजी यांचं करोनामुळे निधन

नवी दिल्ली : ३० एप्रिल - भारताचे माजी अँटर्नी जनरल सोली सोराबजी यांचं करोनामुळे निधन झालं आहे. ते ९१ वर्षांचे होते. करोनाची लागण झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.…

Continue Reading माजी अँटर्नी जनरल सोली सोराबजी यांचं करोनामुळे निधन

संशोधन संदर्भातील मान्यता देण्याची प्रक्रिया गतिमान करा – शास्त्रज्ञांचे पंतप्रधानांना आवाहन

नवी दिल्ली : ३० एप्रिल - भारतातील नामांकित संस्थांमधील १०० शास्त्रज्ञांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र लिहिलं आहे. देशभरातील आघाडीच्या आरोग्यसंस्थांमध्ये किंवा त्यांच्याशी संबंधित असणाऱ्या जवळपास १०० जीवशास्त्रज्ञ, साथरोग तज्ज्ञ,…

Continue Reading संशोधन संदर्भातील मान्यता देण्याची प्रक्रिया गतिमान करा – शास्त्रज्ञांचे पंतप्रधानांना आवाहन

टीव्ही अँकर रोहित सरदाणा यांचा कोरोनामुळे मृत्यू

नवी दिल्ली : ३० एप्रिल - वरीष्ठ टीव्ही पत्रकार आणि आज तक वाहिनीचे न्यूज अँकर रोहित सरदाना यांचं करोनामुळे आज सकाळी निधन झालं. त्यांचे एकेकाळचे सहकारी आणि झी न्यूजचे मुख्य…

Continue Reading टीव्ही अँकर रोहित सरदाणा यांचा कोरोनामुळे मृत्यू