रेमडेसिव्हिरचा काळाबाजार करणारा आरोपी पोलीस बंदोबस्तातून फरार

नागपूर : ५ मे - रेमडेसिव्हिरचा काळाबाजार प्रकरणात अटकेतील आरोपी फरार झाल्याची खळबळजनक माहिती मंगळवारी उशीरा रात्री समोर आली. या घटनेने पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे. सूत्रांनी ही माहिती दिली आहे.काळाबाजार…

Continue Reading रेमडेसिव्हिरचा काळाबाजार करणारा आरोपी पोलीस बंदोबस्तातून फरार

नवाब मलिक यांना खोटं बोलण्याचा आजार जडला आहे – देवेंद्र फडणवीसांचा पलटवार

नागपूर : ५ मे - 'मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या ज्या याचिका टाकल्या जातात त्या राष्ट्रवादी पुरस्कृत आहे. यासाठी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांच्या बैठका देखील झाल्या असून नवाब मलिक यांना खोट बोलण्याचा…

Continue Reading नवाब मलिक यांना खोटं बोलण्याचा आजार जडला आहे – देवेंद्र फडणवीसांचा पलटवार

मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून भाजपचे प्रयत्न – नवाब मलिक यांचा आरोप

मुंबई : ५ मे - मराठा आरक्षणाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने रद्द केला आहे. या निर्णयावरून आता महाविकास आघाडी सरकार आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपाचा डाव सुरू झाला आहे. 'देवेंद्र फडणवीस यांनी…

Continue Reading मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून भाजपचे प्रयत्न – नवाब मलिक यांचा आरोप

तडीपार गुंडाने केला सहायक फौजदाराचा खून

पुणे : ५ मे - तडीपार गुंडाने चक्क सहाय्यक फौजदाराचा खून केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. तडीपार गुंड प्रवीण महाजनकडून फरासखाना पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार समीर सय्यद यांची हत्या…

Continue Reading तडीपार गुंडाने केला सहायक फौजदाराचा खून

आपत्कालीन आरोग्य सेवेसाठी रिझर्व्ह बँकेची ५० हजार कोटींची मदत

नवी दिल्ली : ५ मे - कोरोनाच्या दुसर्या लाटेनं देशाला संकटाच्या दरीत ढकललंय. त्यातच आता रिझर्व्ह बँकेने यातून बाहेर येण्यासाठी मोठ्या निधीची घोषण केलीय. आपत्कालीन आरोग्य सेवेसाठी आरबीआय 50,000 कोटी…

Continue Reading आपत्कालीन आरोग्य सेवेसाठी रिझर्व्ह बँकेची ५० हजार कोटींची मदत

राज्यसरकार नवाब मालिकांना बळीचा बकरा करते आहे – प्रकाश आंबेडकरांची टीका

पुणे : ५ मे - सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर आता राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडी विरुद्ध विरोधी पक्ष भाजपमध्ये जोरदार राजकारण रंगलंय. दरम्यान, सत्ताधाऱ्यांच्या पत्रकार परिषदेवर वंचित बहुजन आघाडीचे…

Continue Reading राज्यसरकार नवाब मालिकांना बळीचा बकरा करते आहे – प्रकाश आंबेडकरांची टीका

वऱ्हाडी ठेचा ….कवी अनिल शेंडे

बाबू मोशाय ! सलाम !तुमच्या कालच्या आत्मघातकी समजदारीला !लाख लाख सलाम !1947 मधे लांडग्यांनीतुमचे तोडलेले लचके तुम्ही विसरलात !तुमच्या लाखो आया बहिणींचीबेअब्रू तुम्ही विसरलात !कोटीकोटी बांधवांची जळलेली घरं आणि त्यांचे…

Continue Reading वऱ्हाडी ठेचा ….कवी अनिल शेंडे

अजून लढा संपलेला नाही – अशोक चव्हाण

मुंबई : ५ मे - सर्वोच्च न्यायालयाच्या मराठा आरक्षण रद्द कऱण्याच्या आजच्या निर्णयावर राज्य सरकारने पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली आहे. यावेळी बोलताना अशोक चव्हाण यांनी हा लढा संपला…

Continue Reading अजून लढा संपलेला नाही – अशोक चव्हाण

हा निकाल महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी व लढवय्या समाजाचे दुर्दैवच – मुख्यमंत्री

मुंबई : ५ मे - महाराष्ट्र कोरोना विरोधीतील शर्थीची लढाई लढत असताना सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय फेटाळण्याचा निकाल दिला, हे महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी व लढवय्या समाजाचे…

Continue Reading हा निकाल महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी व लढवय्या समाजाचे दुर्दैवच – मुख्यमंत्री

राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयांत मजबुतीने बाजू मांडली नाही – देवेंद्र फडणवीसांचा आरोप

मुंबई : ५ मे - सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत निराशाजनक असा निकाल असल्याचं म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद…

Continue Reading राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयांत मजबुतीने बाजू मांडली नाही – देवेंद्र फडणवीसांचा आरोप