कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्यसरकार सज्ज – राजेश टोपे
मुंबई : ७ मे - राज्यात ऑगस्टच्या शेवटी किंवा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. केंद्र सरकारच्या पातळीवर झालेल्या बैठकीतही या संदर्भात सूतोवाच…