प्राणवायूची वाहतूक करणारे वाहन उलटून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू

चंद्रपूर : १३ मे - प्राणवायूची वाहतूक करणारे चारचाकी वाहन उलटून झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज गुरूवार, १३ मे रोजी पहाटे ५ वाजताच्या सुमारास नागभीड-ब्रम्हपुरी मुख्य…

Continue Reading प्राणवायूची वाहतूक करणारे वाहन उलटून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू

चितळ शिकार प्रकरणी एकाला अटक, अन्य तिघे फरार

चंद्रपूर : १३ मे - चंद्रपूर वनवृत्तातील मध्यचांदा वनविभाग अंतर्गत राजुरा वनपरिक्षेत्रात चितळाच्या शिकार प्रकरणी एकास अटक करण्यात आली. या प्रकरणातील अन्य तिघे जण पसार झाले असून, त्यांचा शोध वनविभागाची…

Continue Reading चितळ शिकार प्रकरणी एकाला अटक, अन्य तिघे फरार

घ्या समजून राजेहो – लोकनेता नितीन गडकरी

सध्या देशात कोरोनाने जसा  कहर केला आहे तसाच राजकारणानेही कहर केला आहे. फक्त देशातच नव्हे तर समस्त मानव जातीवर संकट आले असताना त्या घटनाक्रमात राजकारण करणे चुकीचे आहे असे सर्वच…

Continue Reading घ्या समजून राजेहो – लोकनेता नितीन गडकरी

संपादकीय संवाद – घरोघरी कोरोना लसीकरण व्यवहार्य योजना तयार केली जाणे आवश्यक

देशात कोरोनाचा वाढत संसर्ग बघता घरोघरी जाऊन लसीकरणाचा निर्णय सरकारने आधीच घ्यायला हवा होता असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपीठाने व्यक्त केले असल्याची बातमी आज वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झाली आहे.…

Continue Reading संपादकीय संवाद – घरोघरी कोरोना लसीकरण व्यवहार्य योजना तयार केली जाणे आवश्यक

वऱ्हाडी ठेचा ….अनिल शेंडे

। आरक्षण । ज्याने मिळवून दिलं आरक्षणत्याच्याशी कृतघनपणा केलाआणि ज्यांनी ते घालवलंत्यांच्याशी घरठाव केला ! आता कितीही पटक पटक केलीतरीही काही फायदा नाहीपण तुम्हाला गाजर दाखवायचेभामटे काही सोडणार नाही !…

Continue Reading वऱ्हाडी ठेचा ….अनिल शेंडे

गडचिरोलीत सी-६० जवानांनी दोन नक्षल्यांना घातले कंठस्नान

गडचिरोली : १३ मे - धानोरा तालुक्यात आज सकाळी सी ६० पोलीस जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीमध्ये दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलीस दलाला यश आले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत…

Continue Reading गडचिरोलीत सी-६० जवानांनी दोन नक्षल्यांना घातले कंठस्नान

उपमुख्यमंत्री कार्यालयाला समाजमाध्यमांवर स्वतंत्रपणे कार्यरत राहण्याची गरज वाटत नाही – अजित पवार

मुंबई : १३ मे - उपमुख्यमंत्री कार्यालयाचा सोशल मीडिया सांभाळण्यासाठी बाह्ययंत्रणा नियुक्त करण्याची अजिबात गरज नाही. यासंदर्भातील शासननिर्णय तात्काळ रद्द करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. “उपमुख्यमंत्री…

Continue Reading उपमुख्यमंत्री कार्यालयाला समाजमाध्यमांवर स्वतंत्रपणे कार्यरत राहण्याची गरज वाटत नाही – अजित पवार

देशातील १२ विरोधी पक्ष प्रमुखांनी सेंट्रल व्हिस्टाचे बांधकाम थांबवण्यासाठी पंतप्रधानांना लिहिले पत्र

नवी दिल्ली : १३ मे - देशात करोनाचा कहर दिवसेंदिवस उग्र रूप धारण करत आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात रोज ३ लाखांहून जास्त रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे परिस्थिती चिघळू लागली…

Continue Reading देशातील १२ विरोधी पक्ष प्रमुखांनी सेंट्रल व्हिस्टाचे बांधकाम थांबवण्यासाठी पंतप्रधानांना लिहिले पत्र

महाराष्ट्रात पहिला डोस घेतलेल्यांनाच लसीचा दुसरा डोस देणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई : १२ मे - महाराष्ट्रात पुढील काही दिवस १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण स्थगित करण्याचा निर्णय राज्यमंत्रिमंड्ळाने घेतला आहे. आज मुंबईत पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी…

Continue Reading महाराष्ट्रात पहिला डोस घेतलेल्यांनाच लसीचा दुसरा डोस देणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे

राज्यातील निर्बंध ३१ मे पर्यंत कायम

मुंबई : १२ मे - राज्यातील काही जिल्ह्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचं पहायला मिळत आहे. मात्र, असे असतानाही काही जिल्ह्यांच्या ग्रामीण भागात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.…

Continue Reading राज्यातील निर्बंध ३१ मे पर्यंत कायम