देश सध्या रामभरोसे – संजय राऊत
मुंबई : १४ मे - देश सध्या रामभरोसे असल्याची टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तसंच विरोधकांकडून महाराष्ट्राची बदनामी करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करताना देशात सर्वाधिक चांगलं काम…
मुंबई : १४ मे - देश सध्या रामभरोसे असल्याची टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तसंच विरोधकांकडून महाराष्ट्राची बदनामी करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करताना देशात सर्वाधिक चांगलं काम…
नवी दिल्ली : १४ मे - करोना विरुद्धच्या लढाईत भारत अजून हिंमत हरलेला नाही, भारतवासी हिंमत हारलेले नाहीत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. करोनाशी लढण्यासाठी सरकार शक्य ते प्रयत्न…
नागपूर : १३ मे - नागपूरसह पूर्व विदर्भात कोरोनारुग्णांचे रोजचे मृत्यू पुन्हा भीतीदायक वाटायला लागले आहेत. काही प्रमाणात कमी झालेल्या मृत्युसंख्येत आज पुन्हा वाढ नोंद करण्यात आली आहे. आज पूर्व…
नागपूर : १३ मे - पत्रभेटच्यावतीने ज्ञान दानाचा कार्यक्रम 'अक्षय दान' प्रारंभ करण्यात आला असुन उद्या शुक्रवार, १४ मे उपक्रमाचे सायंकाळी ७ वाजता उदघाटन होणार आहे. या आभासी कार्यक्रमाला प.…
मुंबई : १३ मे - मोदी सरकारने जनतेला महागाईपासून मुक्तीचे… अच्छे दिन येणार हे स्वप्न दाखवले. देशातल्या जनतेने त्यांच्या आश्वासनांवर विश्वास ठेवून त्यांच्या हातात देश सोपवला परंतु जीवनावश्यक वस्तूंचे दर…
मुंबई : १३ मे - राज्यातील महाविकासआघाडी सरकारने आज लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय जाहीर केला. आज १ जूनपर्यंत लॉकडाउन वाढवत असल्याचा अधिकृत आदेश प्रसिद्ध करत मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आली आहेत.…
मुंबई : १३ मे - करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये प्रादुर्भाव वाढू लागला असताना अनेक उद्योगपतींनी देखील या काळात मदतीसाठी हात पुढे केला आहे. आता त्यामध्य बजाज ऑटोचंही नाव समाविष्ट झालं आहे.…
मुंबई : १३ मे - उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सोशल मीडियासाठी सहा कोटी खर्च करण्यावरुन भाजपा आमदार नितेश राणे यांनी संताप व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी शिवसेना भवनातून अनेक सेलिब्रिटींना फोन…
लखनौ : १३ मे - उत्तर प्रदेशमधील उन्नाव जिल्ह्यातील ग्रामीण भागांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. याचाच परिणाम आता जिल्ह्यातून जाणाऱ्या गंगा नदीच्या किनाऱ्यावर पहायला मिळत आहे. गंगा नदीच्या किनारी मोठ्या…
नवी दिल्ली : १३ मे - देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे संपूर्ण आरोग्य यंत्रणेची स्थिती बिकट झाली आहे. देशात सलग दुसऱ्या दिवशी करोनामुळे ४ हजाराहून अधिक जण दगावले आहेत. त्यामुळे संपूर्ण…