तौते चक्रीवादळाचा गोव्याला तडाखा, कर्नाटकात चौघांचा मृत्यू
पणजी : १६ मे - अरबी समुद्रात तयार झालेलं चक्रीवादळाने गोव्याच्या दारावर थाप दिली आहे. गोव्यासह पणजीच्या किनारपट्टी भागात चक्रीवादळ दाखल झालं असून, वादळाचा मोठा तडाखा बसला आहे. मुसळधार पाऊस…
पणजी : १६ मे - अरबी समुद्रात तयार झालेलं चक्रीवादळाने गोव्याच्या दारावर थाप दिली आहे. गोव्यासह पणजीच्या किनारपट्टी भागात चक्रीवादळ दाखल झालं असून, वादळाचा मोठा तडाखा बसला आहे. मुसळधार पाऊस…
मुंबई : १५ मे - भारतातील वेगवेगळ्या राज्य सरकारांनी चर्चेस् आणि मशिदी ताब्यात न घेता केवळ हिंदूंचीच मंदिरे आपल्या ताब्यात घेतली आहेत. हिंदू जागरूक आणि संघटित नसणे हेच या समस्येचे…
नवी दिल्ली : १५ मे - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भयंकर परिस्थिती निर्माण झालेल्या भारताला आता लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण, एकीकडे नव्या रुग्णांची संख्या स्थिर होत असतानाच आता ऑक्सिजनमुळे…
नवी दिल्ली : १५ मे - पीएम केअर्स फंडाबाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. पीएम केअर्स फंडाचा वापर केवळ कोरोनाच्या लस खरेदी करण्यासाठी आणि ७३८ जिल्ह्यात ऑक्सिजन प्लांट…
कोलकाता : १५ मे - कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वाढल्याने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज मोठा निर्णय जाहीर केला आहे. ममता बॅनर्जी यांनी संपूर्ण पश्चिम बंगालमध्ये 15 दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर…
मुंबई : १५ मे - आपल्या बेताल वक्तव्यांमुळे प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौतने पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. गंगेत वाहून येत असलेले मृतदेह हे भारतातील नसून ते नायजेरियाचे असल्याचा जावईशोध…
गडचिरोली : १५ मे - धानोरा तालुक्यातील सावरगाव पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील जंगल परिसरात गडचिरोली पोलिसांचे सी-६० जवान नक्षलविरोधी अभियान राबवत असताना गुरुवारी चकमक उडाली. या चकमकीत दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान…
मुंबई : १५ मे - अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे चक्रीवादळाची स्थिती निर्माण झालेली आहे. यावर बोलताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितले की, वादळ येते आणि जात…
नागपूर : १५ मे - केंद्र सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली आहे. काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्या समितीमुळे आणि मुख्यमंत्र्यांच्या प्रभावामुळेच केंद्राला फेरविचार याचिका दाखल करावी…
पुणे : १५ मे - मी नैराश्यात आहे, की माझे मानसिक संतुलन बिघडले आहे, याची काळजी करण्यासाठी भाजपाचे प्रवक्ते संदीप खर्डेकर समर्थ आहेत. त्याची काळजी अशोक चव्हाणांनी करू नये, असा…