मराठा आरक्षण प्रकरणी राज्यसरकारची पोलखोल करण्यासाठी भाजप कायदेतज्ञांची समिती स्थापन करणार
मुंबई : १६ मे - राज्यातील आघाडी सरकारने मराठा आरक्षणाचा खून केला आहे. या आरक्षणाचा मुडदा पाडला आहे. हे आरक्षण मातीमोल केलं आहे, असा घणाघाती हल्ला करतानाच आघाडी सरकार मराठा…