सडेतोड – वीरेंद्र (भाई) देवघरे
बाप्तिस्मा २ न् खोमा (Nkhoma) एक नयनरम्य ठिकाण मालावी देशातील. "न" ह्याच्यात सायलेंट आणि उच्चार "खोमा". अतिशय मस्त ठिकाण. हिवाळ्यात थंडी ५-६ डिग्री पर्यंत. डोंगरावर वसलेले गाव, वस्ती साधारण एक…
बाप्तिस्मा २ न् खोमा (Nkhoma) एक नयनरम्य ठिकाण मालावी देशातील. "न" ह्याच्यात सायलेंट आणि उच्चार "खोमा". अतिशय मस्त ठिकाण. हिवाळ्यात थंडी ५-६ डिग्री पर्यंत. डोंगरावर वसलेले गाव, वस्ती साधारण एक…
राष्ट्रीय भिकारी ….! मामुजीची सतत ठुनठुन सुरू असतेआम्हाला हे द्या ,आम्हाला ते द्या !तो रडतराऊत म्हणतो आहेआम्हाला पॅकेज द्या ! कधी व्हेंटिलेटरची टरटरतर कधी पीपीई ची किटकीट !या भिकारडेपणाचा आताजनतेला…
' ते ' आले ! त्यांनी पाहिले ….. टाउक्ते वादळाने झालेल्या नुकसानीचीपाहणी करायला ते दौऱ्यावर गेलेगाडीतून खाली उतरलेवादळाने केलेल्या पडझडीकडे त्यांनी पाहिले, आणि,निघून गेलेल्या वादळाच्या छाताडावरपाय देऊन गरजले , "…
गोंदिया : २३ मे - आमगाव पोलिस ठाण्यातील कोठडीत असलेल्या आरोपीचा शुक्रवारी मृत्यू झाला. या आरोपीच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने ही घटना घडल्याचा ठपका ठेवून पोलिस निरीक्षकासह चार कर्मचाऱ्यांना निलंबित…
सावंतवाडी : २३ मे - तौक्ते वादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याचे आदेश आपण दिले आहेत. घरांच्या नुकसानीचे पूर्ण होत आले असून फळबागायतींचे पंचनामेही दोन-चार…
जयपूर : २३ मे - एका कारमध्ये इतके पैस सापडले की ते मोजण्यासाठी अख्खा दिवस लागला… तर तुमचा विश्वास बसेल? पण हे असं खरंच घडलं आहे. राजस्थानमध्ये एक कार पोलिसांनी…
गडचिरोली : २१ मे - गडचिरोली जिल्हयातील उपविभाग एटापल्ली अंतर्गत येणारे पोलीस मदत केंद्र कोटमी हद्दीत मौजा पैडी जंगल परीसरात पोलीस व नक्षलवादी चकमकीत 13 जहाल नक्षलवाद्यांना मारण्यात पोलीस विभागाला…
नागपूर : २१ मार्च - पूर्व विदर्भात कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात येत आहे असे म्हणता येईल. मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या कमी जास्त होत असली तरीही अवाक्यात आहे आणि बरे होणाऱ्या…
नागपूर शहरात काही दिवसांपूर्वी एक देहव्यापाराचे रॅकेट उघडकीस आले. त्यात अटक झालेल्या महिलेची पोलिसांनी तपासणी केली तेव्हा जे वास्तव समोर आले ते भयावह होते. सदर महिला नागपूर विमानतळावर विमानांमध्ये प्रवाश्यांना…
चेन्नई : २१ मे - तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांनी काल(गुरूवार) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून राजीव गांधी यांच्या हत्याप्रकरणातील सात आरोपींची जन्मठेपेची शिक्षा माफ करावी व त्यांच्या सुटका केली…