रामदेवबाबांचा माफीनामा सादर- केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी केली पाठराखण

नवी दिल्ली : २४ मे - 'अँलोपॅथी उपचारपद्धती हा मूर्खपणा आणि वैज्ञानिक दिवाळखोरी' असल्याचं म्हणणाऱ्या योगगुरु बाबा रामदेव यांनी आता आपला माफीनामा सादर केला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी…

Continue Reading रामदेवबाबांचा माफीनामा सादर- केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी केली पाठराखण

म्हणून मोदींनी भेटीसाठी नाही म्हटलं असेल – चंद्रकांत पाटील यांचा खुलासा

पुणे : २४ मे - 'मराठा आरक्षणाचा विषय पंतप्रधान मोदींच्या हातात नाही. हा विषय राज्यांच्या सूचीत येतो. त्यामुळं संभाजीराजेंनी मराठा आरक्षणाच्या विषयात पंतप्रधान मोदींनी भेटून काय होणार? म्हणून मोदींनी भेटीसाठी…

Continue Reading म्हणून मोदींनी भेटीसाठी नाही म्हटलं असेल – चंद्रकांत पाटील यांचा खुलासा

‘अशी ‘वागणूक कोणत्याच राज्यपालांनी सरकारला दिली नाही – जयंत पाटील

कोल्हापूर : २४ मे - आत्तापर्यंत राज्यात अनेकांची सत्ता आली आणि गेली, पण 'अशी 'वागणूक कोणत्याच राज्यपालांनी सरकारला दिली नाही. सरकार ज्या शिफारशी करते, त्या राज्यपालांनी मान्यच करायच्या असतात,' असं…

Continue Reading ‘अशी ‘वागणूक कोणत्याच राज्यपालांनी सरकारला दिली नाही – जयंत पाटील

उपराजधानीत १०४२ नवीन बाधित, २४ मृत्यू तर २३२६ रुग्ण कोरोनामुक्त

नागपूर : २३ मे - नागपूरसह पूर्व विदर्भात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव बऱ्याच अंशी कमी झाला आहे. गेल्या २४ तासात पूर्व विदर्भात २०३० नवीन बाधित रुग्ण आढळून आले आहेत तर…

Continue Reading उपराजधानीत १०४२ नवीन बाधित, २४ मृत्यू तर २३२६ रुग्ण कोरोनामुक्त

सोनिया गांधी यांनी केले डॉ. नितीन राऊत यांच्या ‘मिशन ऑक्सिजन’चे कौतुक

मुंबई : २३ मे - कोरोना महामारीच्या काळात जाणवणा-या भीषण ऑक्सिजन टंचाईवर मात करण्यासाठी राज्याचे उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी राबविलेल्या ‘मिशन ऑक्सिजन’या मोहीमेचे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कौतुक…

Continue Reading सोनिया गांधी यांनी केले डॉ. नितीन राऊत यांच्या ‘मिशन ऑक्सिजन’चे कौतुक

लसीकरणाबाबत लोकांनी मनात भ्रामक कल्पना ठेऊ नये

नागपूर : २३ मे - ग्रामीण भागात कोरोना चाचणी व लसीकरणावर भर देण्यात यावा, तसेच लोकांच्या मनात लसीकरणाबाबत असलेला संभ्रम दूर करावा, असे आवाहन नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत…

Continue Reading लसीकरणाबाबत लोकांनी मनात भ्रामक कल्पना ठेऊ नये

संपादकीय संवाद – इंडिया हे नाव हटवून भारत हे नाव जागतिक स्तरावर प्रतिष्ठित करण्यासाठी डॉ. सुब्रमण्यम स्वामींनी पुढाकार घ्यावा

भारताची राजधानी असलेल्या दिल्लीचे नाव बदलून इंद्रप्रस्थ हे नाव दिले जावे अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राजकीय विचारवंत डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी केली असल्याचे आज वृत्तपत्रात प्रकाशीत…

Continue Reading संपादकीय संवाद – इंडिया हे नाव हटवून भारत हे नाव जागतिक स्तरावर प्रतिष्ठित करण्यासाठी डॉ. सुब्रमण्यम स्वामींनी पुढाकार घ्यावा

एक तर महामारी, त्यात पंतप्रधान अहंकारी – राहुल गांधींचे ट्विट

नवी दिल्ली : २३ मे - काँग्रेस नेते राहुल गांधी कोरोनाच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. रोज काही ना काही ट्विट करून त्यांनी मोदी सरकार…

Continue Reading एक तर महामारी, त्यात पंतप्रधान अहंकारी – राहुल गांधींचे ट्विट

मंत्रिमंडळाच्या शिफारशीनुसार राज्यपालांनी अद्याप निर्णय का घेतला नाही?- उच्च न्यायालयाची विचारणा

मुंबई : २३ मे - "सहा महिने उलटून गेले तरी विधानपरिषेदवर १२ नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती अद्याप का झाली नाही?, मंत्रिमंडळाच्या शिफारशीनुसार राज्यपालांनी अद्याप निर्णय का घेतला नाही?", असा प्रश्न हायकोर्टाने…

Continue Reading मंत्रिमंडळाच्या शिफारशीनुसार राज्यपालांनी अद्याप निर्णय का घेतला नाही?- उच्च न्यायालयाची विचारणा

राज्यसरकारची नामनियुक्त विधानपरिषद सदस्यांची यादी राज्यपाल कार्यालयाला पोहोचलीच नाही?

मुंबई : २३ मे - विधान परिषदेसाठी राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा मुद्दा गेल्या सहा महिन्यांपासून प्रलंबित आहे. पण, राज्यपाल सचिवालयात विधानपरिषद नामनियुक्त सदस्यांची यादी उपलब्ध नाही, अशी माहिती राजभवनाच्या वतीने…

Continue Reading राज्यसरकारची नामनियुक्त विधानपरिषद सदस्यांची यादी राज्यपाल कार्यालयाला पोहोचलीच नाही?