मोदी सरकारने स्मशाने चिरेबंदी आणि गंगा मलीन केली – अशोक चव्हाण
औरंगाबाद : ३० मे - अंतिम संस्काराचा अंतिम अधिकार नाकारण्यासारखे दुसरे कोणते पाप असू शकत नाही. पण ते पापसुद्धा मोदी सरकारच्या काळात झाले. पत्रे ठोकून स्मशाने चिरेबंदी आणि वाहत्या प्रवाहात…