आणीबाणीच्या त्या काळ्या दिवसाला विसरता येणार नाही – पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली: २५ जून- तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २५ जून१९७५ रोजी देशात आणीबाणीची घोषणा केली होती. आज शुक्रवारी या दिवसाला ४६ वर्षे पूर्ण झाली आहेत. २५ जून १९७५ ते…
नवी दिल्ली: २५ जून- तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २५ जून१९७५ रोजी देशात आणीबाणीची घोषणा केली होती. आज शुक्रवारी या दिवसाला ४६ वर्षे पूर्ण झाली आहेत. २५ जून १९७५ ते…
चंद्रपूर:२५ जून- चंद्रपूरमधील दाताळा नदीवरील नवनिर्मित पुलाला ‘रामसेतू’ नाव देण्याचा ठराव महानगरपालिकेने पारित केला आहे. ही मागणी चंद्रपूर विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांनी केली होती.दाताळा मार्गावरील या पुलाला…
चंद्रपूर: २५ जून- ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आज शुक्रवार, २५ जूनपासून सुरू करण्यात येत असल्याचे वन संरक्षक तथा क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी माध्यमांना सांगितले. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, मेळघाट व्याघ्र…
शरद पवारांनी आपल्या दिल्ली निवासस्थानी बैठक बोलविली आणि पवार मोदींविरोधात विरोधी पक्षांची मोट बांधणार अशी चर्चा सुरू झाली. ज्यावेळी काँग्रेस या बैठकीत नाही, अशी बातमी झिरपली त्यावेळी पवार तिसरी आघाडी…
नवी दिल्ली : २४ जून - जम्मू काश्मीरमधून अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर जवळपास दोन वर्षांनी पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यातील ८ प्रमुख राजकीय पक्षांच्या १४ नेत्यांसोबत चर्चा केली. जवळपास साडेतीन तास…
नवी दिल्ली : २४ जून - पुढील वर्षी उत्तर प्रदेशात होणाऱ्या निवडणुकीत भाजपने रिपब्लिकन पक्षाशी युती करावी. उत्तर प्रदेशात रिपाईचे संघटन चांगले आहे. त्यामुळे मायावतींच्या बहुजन समाज पक्षाकडे (बसपा) गेलेला…
यवतमाळ : २४ जून - बेछूट गोळीबार करुन २९ वर्षीय तरुणाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार यवतमाळमधून समोर आला आहे. जुन्या वादातून चार ते पाच जणांनी तरुणावर हल्ला केला. गोळीबारात एकाचा…
मुंबई : २४ जून - चेहरा भोळा आणि भानगडी सोळा असं हे सरकार आहे, अशा शब्दात भाजप आमदार आणि माजी मंत्री आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्ला चढवला. भाजप…
मुंबई : २४ जून - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या ठाकरी शैलीतून विरोधकांवर शाब्दिक हल्ला चढवताना अनेकदा पाहायला मिळतात. अनेकदा त्यांच्या शाब्दिक कोटीमुळे विरोधक घायाळही होतात. असाच एक टोला आज मुख्यमंत्री…
ठाणे : २४ जून - “ही घरं काही माझ्या बापाची नाहीत. जर गरीबांना घर मिळत असतील तर माझं काय जातंय? याबाबतीत एकाही स्थानिकाला डावललं नाहीय. टीव्हीवर सांगितलं जातंय कोणाची तरी…