कर्जबाजारीपणामुळे कुटुंबातील ६ जणांनी एकाच दिवशी संपवले जीवन
यादगीर (कर्नाटक) : २९ जून - मागील दीड वर्षापासून देशात कोरोना विषाणूनं थैमान घातलं आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे देशात सातत्यानं लॉकडाऊनची अंमलबजावणी केली जात आहे. परिणामी अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत.…