संपादकीय संवाद – विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ही राज्य सरकारची पलायनवादी भूमिका
सोमवारपासून सुरु होणारे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ही लोकशाहीची क्रूर थट्टाच म्हणावी लागेल हे अधिवेशन फक्त दोन दिवसांचे आहे आणि यात फक्त पुरवणी मागण्या मांडून मान्य करून घेण्यात येणार आहेत. असे…