कोरोनामुक्त भागात आता ८वि ते १२ वीचे वर्ग सुरु होणार – महाराष्ट्र शासनाचा निर्णय
मुंबई : ५ जुलै - महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण विभागानं राज्यातील कोरोनामुक्त भागातील ८ वी ते १२ वीचे वर्ग सुरु करण्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र शासनानं याबाबत एक शासन निर्णय…