तरी, आम्ही भाजप नेत्यांना चंपा किंवा टरबूज्या म्हणणार नाही – नाना पटोले
मुंबई : ११ जुलै - “राज्यातील सत्ता गेल्यापासून भाजपाचे नेते सैरभेर झालेले आहेत. केंद्राच्या मदतीने राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचे सगळे प्रयत्न विफल झाल्याने आता त्यांचा तोल ढासळला…