पटोले यांनी स्वबळाची घोषणा केल्यामुळेच त्यांच्यावर पाळत ठेवण्यात आली – देवेंद्र फडणवीस
नागपूर : १२ जुलै - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाची घोषणा केल्याने शिवसेना आणि राष्ट्रवादीला कापरे भरले आहे. त्यांना जेवणही जात नाही आणि पाणीही पीत नाहीत. त्यामुळेच पटोलेंवर पाळत…