खडसेंच्या जावयाच्या कोठडीत वाढ
मुंबई : १3 जुलै- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना गेल्या आठवड्यात जमीन घोटाळा आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) अटक केली होती. त्यांच्या कोठडीत…
मुंबई : १3 जुलै- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना गेल्या आठवड्यात जमीन घोटाळा आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) अटक केली होती. त्यांच्या कोठडीत…
नागपूर : १3 जुलै- पूर्व नागपुरातील पारडी येथील मनोज ठवकर याने केवळ मुखपट्टी घातली नाही, या कारणावरून पोलिसांनी त्याला केलेली मारहाण आणि त्यात त्याचा झालेला मृत्यू ही हत्याच आहे. या…
नागपूर: १3 जुलै- रेल्वे व टपाल विभागाच्या संयुक्त पार्सल सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही सेवा अधिक व्यापक होण्याच्या दृष्टीने देशभरात चार ठिकाणी नॅशनल ट्रान्सशिपमेंट सेंटर उभारले जात आहेत. भौगोलिकदृष्ट्या…
मुंबई: १3 जुलै- शिवसेनेतील अंतर्गंत वाद व पक्षातील वरिष्ठ नेतृत्वानं योग्य ती दखल न घेतल्यानं वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट मतदार संघाचे सेनेचे तीन वेळा प्रतिनिधीत्व केलेले माजी आमदार आणि शिवसेना नेते…
चंद्रपूर: १3 जुलै- चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर येथे सोमवारी रात्री उशिरा धुरामुळे गुदमरून एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू झाल्याची भीषण घटना घडली. मध्यरात्री रात्री विद्युत पुरवठा खंडित झाल्याने कुटुंबियांनी घरातील विजेचे…
अमरावती:१3 जुलै- अमरावती जिल्हा एन.एस.यु.आय.च्यावतीने इंधन दरवाढीच्या निषेधार्थ मालवीय चौक ते इर्विन चौकपर्यंत दोरखंडांनी कार ओढून ‘कार लोटो- कार खिंचो’ आंदोलन करण्यात आले. मोदी सरकार सत्तेत आले. परंतु, ते महागाईवर…
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माझ्यावर पाळत ठेवत आहेत असा आरोप करून काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज खळबळ उडवून दिली आहे. अर्थात नंतर त्यांनी सारवासारव केल्याचीही बातमी माध्यमांवर फिरते…
मनाचा ओला कोपरा आठवणीच्या लिस्ट मध्ये चिंब झालेलं आपलं मन कधी कधी अचानकपणे हरखून गेलेलं असतं. कधी कधी ते स्वतःला, आपल्या भोवताल असलेल्या जगाला ते विसरून जात फक्त एका छोट्या…
भिऊ नका मी तुमच्या पाठी !( चाल - तुझी नि माझी गम्मत वहिनी..) तुमचे अमुचे घर काचेचेकशास भांडण तंटा रं !तिघेही भाऊ मिळून खाऊजनता वाजवो घंटा रं !।। वेगवेगळे जरिही…
चंद्रपूर : १२ जुलै - विदर्भातील काही भागांमध्ये सध्या गुन्हेगारीचं प्रमाण वाढतच चाललं आहे. गुन्हेगारांना आता पोलीसांचंही भय राहीलं नाही आहे. यामुळे नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. आज दुपारी…