उद्धवजी! आषाढी एकादशीला तुम्ही शरद पवारांनाच अभिषेक करा, भाजपाचा शिवसेनेवर पलटवार
मुंबई::१४ जुलै-वारकरी संप्रदायामध्ये आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री वारीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र, करोनाच्या संकटामुळे गेल्या वर्षभरापासून आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री वारी रद्द करण्यात आल्या. यंदाही करोनाच्या संकटामुळे आषाढी…