संपादकीय संवाद – पश्चिम बंगालमध्ये आता राष्ट्रपती राजवट लावणे गरजेचे
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये उसळलेला हिंसाचार हा सत्ताधीशांचा कायदा असल्याची आठवण करून देणारा होता असे गंभीर निरीक्षण राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने नोंदवले असल्याची माहिती असून, या हिंसाचाराची सीबीआय चौकशी केली…