राज्यघटनेच्या तत्वानुसार राज्यपालांनी कर्तव्याचे पालन करणे बंधनकारक नाही का? – उच्च न्यायालयाचा सवाल
मुंबई : २० जुलै - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना मुंबई उच्च न्यायालयाने सवाल केला आहे की, राज्यघटनेच्या तत्वानुसार त्यांनी कर्तव्याचे पालन करणे बंधनकारक नाही का? १२ आमदारांच्या नियुक्तीवरून हा सवाल…