डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे छत्तीसगडमध्ये ७ बालकांचा मृत्यू

रायपूर : २१ जुलै - छत्तीसगडची राजधानी रायपूरमधील जिल्हा रुग्णालयात मंगळवारी रात्री सात बालकांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. यानंतर मृत बालकांच्या कुटुंबियांनी डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप करत मोठा गोंधळ…

Continue Reading डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे छत्तीसगडमध्ये ७ बालकांचा मृत्यू

बाईकने दिली जेसीबीला धडक, दोन तरुणांचा मृत्यू

बुलडाणा : २१ जुलै - फोटोशूटसाठी गेलेले तरुण पुन्हा घराकडे परतत असताना त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही तरुणांचा मृत्यू झाला आहे. बुलडाण्यातील चिखली एमआयडीसी परिसरात ही घटना…

Continue Reading बाईकने दिली जेसीबीला धडक, दोन तरुणांचा मृत्यू

बुलढाण्यातील बोकडासाठी लागली लाखोंची बोली

बुलडाणा : २१ जुलै - बुलडाणा जिल्ह्यात सध्या एका बोकडाची जोरदार चर्चा रंगली आहे. कारण या बोकडाची खासियतच तशी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक बाजारात सध्या लाखोंची बोली यावर लावली जात…

Continue Reading बुलढाण्यातील बोकडासाठी लागली लाखोंची बोली

ऑक्सिजन अभावी मरण पावलेल्या लोकांच्या नातलगांनी मोदी सरकारवर खटलाच दाखल करायला हवा – संजय राऊत

मुंबई : २१ जुलै - 'करोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन अभावी मरण पावलेल्या लोकांच्या नातलगांनी मोदी सरकारवर खटलाच दाखल करायला हवा,' अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.करोनाच्या…

Continue Reading ऑक्सिजन अभावी मरण पावलेल्या लोकांच्या नातलगांनी मोदी सरकारवर खटलाच दाखल करायला हवा – संजय राऊत

पंतप्रधान आणि राष्ट्रपतींनी दिल्या देशवासियांना बकरी ईदच्या शुभेच्छा

नवी दिल्ली : २१ जुलै - आज देशभरात मोठ्या उत्साहानं ईद - अल - अजहा अर्थात बकरी ईद साजरा केला जातोय. या निमित्तानं राष्ट्रपती रामनाथ कोविंद तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी…

Continue Reading पंतप्रधान आणि राष्ट्रपतींनी दिल्या देशवासियांना बकरी ईदच्या शुभेच्छा

देशातील मुस्लीम नागरिकांना सीएएमुळे कोणताही धोका नाही – डॉ. मोहन भागवत

गुवाहाटी : २१ जुलै - नागरिकत्व सुधारणा कायदा हा भारतातील नागरिकांविरुद्ध बनवलेला कायदा नाही. देशातील मुस्लीम नागरिकांना सीएएमुळे कोणताही धोका नाही, असं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी गुवाहाटीमध्ये एका जाहीर…

Continue Reading देशातील मुस्लीम नागरिकांना सीएएमुळे कोणताही धोका नाही – डॉ. मोहन भागवत

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत काँग्रेस स्वबळावरच – नाना पटोले

मुंबई : २१ जुलै - आघाडी सरकारमध्ये एकत्र असूनही काँग्रेस महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढवणार आहे. यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राज्यातील पक्षाच्या भवितव्यासाठी ‘मास्टर प्लॅन’ प्रस्तावित केला…

Continue Reading स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत काँग्रेस स्वबळावरच – नाना पटोले

जो जनतेचं म्हणणं ऐकून घेत नाही, त्याला हुकुमशाह म्हणतात – भाजप नेते रोहिताश्व शर्मा

जयपूर : २१ जुलै -- ‘जो जनतेचं म्हणणं ऐकून घेत नाही, त्याला हुकुमशाह म्हणतात’, असं म्हणत भाजपाचे माजी आमदार आणि माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे गटाचे नेते रोहिताश्व शर्मा यांनी पंतप्रधान…

Continue Reading जो जनतेचं म्हणणं ऐकून घेत नाही, त्याला हुकुमशाह म्हणतात – भाजप नेते रोहिताश्व शर्मा

चीनमध्ये एक हजार वर्षातील सर्वात मोठी अतिवृष्टी, १६ लोकांचा गेला जीव

नवी दिल्ली : २१ जुलै - चीनच्या मध्य हेनान प्रांतात तब्बल एक हजार वर्षातील सगळ्यात मोठी अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे. या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली पूर परिस्थती व विविध घटनांमध्ये…

Continue Reading चीनमध्ये एक हजार वर्षातील सर्वात मोठी अतिवृष्टी, १६ लोकांचा गेला जीव

आता कर्नाटकात सरकारी नोकऱ्यांमध्ये तृतीयपंथीयांसाठी १ टक्के जागा राखीव

बंगळुरू : २१ जुलै - गेल्या काही महिन्यांपासून आरक्षण हा विषय महाराष्ट्रासह देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र, यादरम्यान शेजारच्या कर्नाटक सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. कर्नाटकमध्ये आता सरकारी…

Continue Reading आता कर्नाटकात सरकारी नोकऱ्यांमध्ये तृतीयपंथीयांसाठी १ टक्के जागा राखीव