आता केंद्रामधील मोदी सरकारच डोकं ठिकाणावर आहे का नाही हे विचारण्याची वेळ – नाना पटोले
पुणे : २३ जुलै - केंद्र सरकारने कोणालाच सोडले नाही, ब्लॅकमेलिंग करून सरकारे पाडली. त्यामुळे देशात लोकशाही आहे की नाही हा प्रश्न लोकांना पडला आहे. ज्याप्रमाणे लोकमान्य टिळकांनी ब्रिटिश सरकारला…