एक्सप्रेस-वे : गडकरींच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे नवे विक्रम

नवी दिल्ली: २४ जुलै- इस्ट-वेस्ट कॉरिडॉरचा एक भाग असलेल्या दिल्ली-मुंबई एक्सप्रेस-वे हा आठ पदरी महामार्ग देशातील सर्वांत मोठा एक्सप्रेस-वे ठरला आहे. या एक्सप्रेस-वेच्या संपूर्ण कॉरिडॉरचे काम जानेवारी २०२३ पर्यंत पूर्ण…

Continue Reading एक्सप्रेस-वे : गडकरींच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे नवे विक्रम

आकाश क्षेपणास्त्राची तीन दिवसांत दुसऱ्यांदा यशस्वी चाचणी

नवी दिल्ली: २४ जुलै- आकाश क्षेपणास्त्राची शुक्रवारी ओडिशातील तटवर्ती भागात असलेल्या चांदिपूर येथील एकीकृत चाचणी केंद्रावर घेण्यात आलेली चाचणी यशस्वी झाली, अशी माहिती संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात् डीआरडीओने…

Continue Reading आकाश क्षेपणास्त्राची तीन दिवसांत दुसऱ्यांदा यशस्वी चाचणी

पुन्हा मुसळधार ! महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांना गंभीर इशारा

मुंबई: २४ जुलै- राज्यात कोकणासह, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि विदर्भात नागपूर-गडचिरोली, अकोला भागात पावसाने धुमाकूळ घातला आहे. कोल्हापूरमधली परिस्थिती नियंत्रणात नाही. अशात हवामान खात्याने पुढील तीन दिवस कोकण आणि मध्य…

Continue Reading पुन्हा मुसळधार ! महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांना गंभीर इशारा

प्रसिद्ध कवी सतीश काळसेकर यांचं निधन

मुंबई २४ जुलै - मराठीतील प्रसिद्ध कवी, संपादक व सामाजिक कार्यकर्ते सतीश काळसेकर यांचं शुक्रवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते ७८ वर्षांचे होते. पेण येथील राहत्या घरी त्यांची प्राणज्योत…

Continue Reading प्रसिद्ध कवी सतीश काळसेकर यांचं निधन

गोसीखुर्द धरणाचे सर्व दरवाजे उघडले, विदर्भात अनेक जिल्ह्यात पावसाने दाणादाण

नागपूर : २४ जुलै- विदर्भात काही भागात अजूनही अतिवृष्टी कायम आहे. भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द धरणाचे सर्व दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले तर अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात चंद्रिका नदीला आलेल्या पुरामुळे…

Continue Reading गोसीखुर्द धरणाचे सर्व दरवाजे उघडले, विदर्भात अनेक जिल्ह्यात पावसाने दाणादाण

तळीये दुर्घटनेतील ५०जण अजूनही बेपत्ता -३५ महिला, १० मुलांचा समावेश

रायगड: २४ जुलै- रायगड जिल्ह्यातील महाडच्या तळीये गावात ३५ गावकऱ्यांचा दरडीखाली दबून मृत्यू झाला असून, दुर्घटनेला २४ तासांहून अधिक काळ लोटल्यानंतरही दुर्घटनेतील ५०जण अजूनही बेपत्ता आहेत. बेपत्ता झालेल्यांमध्ये ३५ महिला,…

Continue Reading तळीये दुर्घटनेतील ५०जण अजूनही बेपत्ता -३५ महिला, १० मुलांचा समावेश

मोहाडीच्या तहसीलदारांना लाच घेताना रंगेहात अटक

भंडारा: २४ जुलै- रेती वाहतुकीवर कोणत्याही प्रकारची कारवाई न करण्याकरिता ट्रॅक्टर मालकाकडून ३० हजार रुपयाची लाच मागणाऱ्या भंडारा जिल्ह्यातील मोहाडीच्या तहसीलदारांना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडून रंगेहात अटक करण्यात आली आहे. देविदास…

Continue Reading मोहाडीच्या तहसीलदारांना लाच घेताना रंगेहात अटक

चिपळूणमध्ये कोविड सेंटरमध्ये पाण्याचा लोट आल्यामुळे व्हेंटीलेटरवरील ८ रुग्णांचा मृत्यू

चिपळूण : २३ जुलै - पावसाच्या थैमानामुळे निर्माण झालेली महाराष्ट्रावरील संकटाची मालिका थांबताना दिसत नाही. चिपळूणमध्ये दरडी कोसळून ३८ लोक दगावल्याची घटना ताजी असतानाच कोविड सेंटरमध्ये पाण्याचा लोट आल्यामुळे व्हेंटिलेटरवरील…

Continue Reading चिपळूणमध्ये कोविड सेंटरमध्ये पाण्याचा लोट आल्यामुळे व्हेंटीलेटरवरील ८ रुग्णांचा मृत्यू

उच्च न्यायालयात याचिका दाखल करून राज कुंद्राचे अटकेलाच आव्हान

मुंबई : २३ जुलै - पोर्नोग्राफी प्रकरणी पोलीस कोठडीत असलेले व्यावसायिक राज कुंद्रा यांनी आता अटकेविरोधात मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करून कुंद्रा यांनी अटकेच्या कारवाईलाच…

Continue Reading उच्च न्यायालयात याचिका दाखल करून राज कुंद्राचे अटकेलाच आव्हान

या वर्षीही शालेय अभ्यासक्रमात २५ टक्के कपात करण्याचा राज्य शासनाचा निर्णय

मुंबई : २३ जुलै - कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर दुसरी लाट येऊन गेली आणि आता तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे राज्यात सरसकट शाळा सुरू होण्याची शक्यता धूसर होत असून…

Continue Reading या वर्षीही शालेय अभ्यासक्रमात २५ टक्के कपात करण्याचा राज्य शासनाचा निर्णय