संपादकीय संवाद – दरवर्षी निर्माण होणारी पूरस्थिती टाळण्यासाठी दीर्घमुदती नियोजन आवश्यक
गेल्या चार-पाच दिवसांत महाराष्ट्रावर वरूण राजाने नको तेवढी जास्त कृपा केली. परिणामी, अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. घरे पडली, निष्पाप व्यक्तींचे जीव गेले आणि अनेक परिवार अक्षरश: रस्त्यावर आलेले आहेत.…