अखेर स्वयमची हत्या करणाऱ्या शक्तिमानचाही मृत्यू
नागपूर : २६ जुलै - जुगार अड्डा चालविण्याचा विरोध करणाऱ्या स्वयंम नगराळे याला संपविण्याचा कट रचत आरोपी शक्तिमान ऊर्फ शिवम गुरुदेव, निशांत घोडेस्वार आणि त्याच्या साथीदारांनी मिळून शुक्रवारी रात्री दहा…
नागपूर : २६ जुलै - जुगार अड्डा चालविण्याचा विरोध करणाऱ्या स्वयंम नगराळे याला संपविण्याचा कट रचत आरोपी शक्तिमान ऊर्फ शिवम गुरुदेव, निशांत घोडेस्वार आणि त्याच्या साथीदारांनी मिळून शुक्रवारी रात्री दहा…
गडचिरोली : २७ जुलै - गडचिरोली जिल्ह्य़ामध्ये नक्षल घातपाती हिंसक कारवाया करण्यासाठी विविध प्रकारच्या शस्त्रव स्फोटक साहित्याचा वापर करतात. असे साहित्य ते मोठया प्रमाणात खरेदी करुन ठेवतात व जंगल परिसरातील…
नागपूर : २७ जुलै - काळरूपी वाघाच्या हल्ल्यात आईरूपी देवाने पाच वर्षांच्या चिमुकलीला वाचवले नि मेडिकल व दंत रुग्णालयातील डॉक्टरांनी शर्थीने व कौशल्याने उपचार करून जणू पुनर्जन्म दिला. ही कुण्या…
गोंदिया : २७ जुलै - नागपूर येथे दोन दिवसापूर्वी घडलेली घटना ताजी असताना, गोंदियाजवळील बनाथर येथे संतप्त जमावानेे सामुहिकरित्या केलेल्या मारहाणीत मद्यपीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास…
चंद्रपूर : २७ जुलै - सावली वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या व्याहड खुर्द उपवनक्षेत्रातील व्याहड बूज, वाघोली बुटी, सामदा या परिसरात गेल्या आठवड्याभरापासून चांगलाच धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्यास अखेर सोमवार, २६ जुलै…
मुंबई : २७ जुलै - उद्धव ठाकरे हे देशाचे नेतृत्व करण्यास सक्षम आहेत आणि ते देशाचे नेतृत्व करतील याची मला खात्री आहेअसे वक्तव्य खा. संजय राऊत यांनी केले आहे. खा.…
मुंबई : २७ जुलै - देशाला उद्धव ठाकरे यांच्यासारख्या संयमी, प्रखर राष्ट्रवादी, हिंदुत्ववादी नेतृत्वाची गरज भविष्यात लागली तर नेतृत्व करण्यास ते सक्षम आहेत आणि ते करतील याची मला खात्री आहे,…
मुंबई : २७ जुलै - पूरग्रस्त भागातील मदतीसंदर्भात आणि पुनर्वसनाच्या कामाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी काही सूचना केल्या आहेत. शरद पवार यांची आज मंगळवारी मुंबईत पत्रकार परिषद झाली. यावेळी…
नागपूर : २७ जुलै - राज्य सरकारने खरेदी बंद केल्याने अडचणीत सापडलेल्या राज्यातील १८७ कृषी उपकरण निर्माते उद्योजकांच्या अडचणी दूर करा, असे विनंती करणारे पत्र केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन…
मुंबई : २७ जुलै - पूरग्रस्त जिल्ह्यांतील जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच हवामान विभागाने पुन्हा एकदा पावसाचा इशारा दिला आहे. रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, साताऱ्यासह अनेक जिल्ह्यांवर पुन्हा एकदा मुसळधार पावसाचे संकट…