सडेतोड – वीरेंद्र (भाई) देवघरे

कोणी वधू देता का वधू? – मोर्चा सोलापूर चा

“लव्ह जिहाद” ह्या विषयावर बरेच लिहिले गेले बोलले गेले. पण परिस्थितीत काही एक फरक पडला नाही. जैसे थे!
“लव्ह जिहाद” वास्तवाला खरे स्वरूप समोर आणले ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने. ज्या वेळी वस्तू स्थिती, वास्तव राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समोर मांडते त्यावेळी कॉंग्रेस आणि तत्सम पक्षांना घाम फुटतो. ते कडकडून विरोध करायला समोर उभे ठाकतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संस्था भारतात आज उभी आहे म्हणून “भारत” हिंदू राष्ट्र ही संकल्पना करु शकतो. त्या दृष्टीने आपली पाउले उचलू शकतो. शक्य आहे कालांतराने आंतरराष्ट्रीय स्तरावर “India” नाव असणारा Secular देश, मोदींच्या नेतृत्वात “भारत देश – हिंदू राष्ट्र” म्हणून समोर येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
कॉंग्रेस पक्षाने रचलेले कुकर्म, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला “आतंकवादी” संघटना घोषित करण्याचे कुभांड फक्त कॉंग्रेस पक्षच् करु शकतो. स्वतः च्या स्वार्थासाठी हाती सत्ता असली की शांतीदूतांसाठी शांतीदूतांच्या हितासाठी, हिंदू विरोधी कायदे गुपचूप संमत करून घ्यायचे. भारतात आतंकवाद्यांना शरण द्यायचे. हिंदू विरोधी कारवायांना खतपाणी घालायचे आणि वरवरून आम्ही हिंदू समावेशक आहोत असे भासवायचे. अशा घाणेरड्या प्रवृत्ती मध्ये ७० वर्षे राज्य करणारी कॉंग्रेस. आताशा राहुल बाबाने “भारत जोडतो” यात्रेची संकल्पना प्रत्यक्षात आणली आणि दक्षिणेतून निघालेली यात्रा दिल्लीपर्यंत आली. राहुल बाबाने दाढी वाढवली, रस्त्यारस्त्यात मंदिरात गेले, त्याचे फोटो छापले. मी पण हिंदू दाखविण्याचा पुर्ण पुर्ण प्रयत्न करण्यात आला. हा विजय कोणाचा होता? तर हा विजय होता “मोदींचा” ! कॉंग्रेस पक्षाचे गुडघे वाकवले. ज्या कॉंग्रेस ने पदोपदी हिंदू विरोधी कायदे केले. ऐन दिवाळीत सोनिया गांधी च्या राज्यात “शंकराचार्यांना” जेल मध्ये टाकले. होय! ज्यांच्या हाती हिंदू धर्म ध्वजा दिलेली आहे ते शंकराचार्य जयेंद्र सरस्वती ह्यांना ऐन दिवाळीच्या संध्येवर ११ नोव्हेंबर २००४ रोजी एका खुनाच्या खटल्यामध्ये अटक करण्यात आली. हिंदू शंकराचार्यांना दोन महिने तुरुंगात ठेवण्यात आले शेवटी १० जानेवारी २००५ रोजी मद्रास हायकोर्टाने (आताचे चेन्नई) त्यांना बेल दिला, जामिन दिला. हे कॉंग्रेस चे खरे स्वरूप. सत्तेत आली हिंदू विरोधी खोटे षडयंत्र करा. हिंदू लोकांचा अपमान करा. शांतीदूतांना शांत करा आणि हिंदू आयाबहिणींच्या अब्रू वर शांतीदूतांनी शिंतोडे उडविले तर शांत रहा. “भारत जोडो” यात्रेत सलग दुसऱ्यांदा सत्ता हातातून गेल्यानंतर कॉंग्रेस पक्ष किती नामोहरम झालाय. सत्ता हासिल करण्यासाठी किती व्याकुळ झालाय! सत्तेशिवाय राहू शकत नाही अशी अवस्था मोदींनी करुन ठेवली आहे. खरे म्हणजे गांधी घराण्यात पैशाची वानवा कधीच् नव्हती. त्यासाठीच् राहुल बाबा कॉंग्रेसी जनांना महत्वाचे. महाराष्ट्रात जसे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनतात. कारण त्यांच्या नावाखाली राष्ट्रवादी काँग्रेस ने ६०% बजेटचा पैसा आपल्या लोकांना वाटला तर शिवसेनेला फक्त १५% दिला. विचार करा, मुख्यमंत्री मुर्ख ( ज्याला बजेट समजत नाही तो मुर्ख मुख्यमंत्री! आणि उद्धव ठाकरेंनी स्वतः सांगितले आहे की मला बजेट समजत नाही. म्हणून मुर्ख शब्दाचे प्रयोजन) आजसुद्धा उद्धवाचे डोळे उघडलेले दिसत नाही.
आजपर्यंत नेहरू चाचा, इंदिरा गांधी इथपर्यंत राजकारणी जबरदस्त होते. इंदिरा गांधी ला तर “Iron Lady” हा खिताब हासिल होता. दिल्लीत विमानात बसलेले तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार मुंबई मध्ये उतरतात तो महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची ताकद असणारी Iron Lady इंदिरा गांधी. तर त्यामानाने त्यांच्या जवळच्या लोकांच्या सल्ल्यानुसार चालणारे माजी पंतप्रधान राजीव गांधी हिंदू विरोधी तर त्यानंतर बिन पेंद्याचा लोटा सत्तेसाठी छटपटणारा राहुल गांधी. ह्या घराण्याजवळ प्रचंड पैसा. जगातील सर्वात श्रीमंत महिलांमध्ये चौथ्या नंबरची सोनिया गांधी. तिचा मुसलमान सुपुत्र राहुल गांधी. बिचारा आता भारत जोडो, मंदिरा मंदिरात जाऊन पुजा करतोय, एका संताने तर ह्याची बेईज्जती केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता की राहुल गांधी तुला आशिर्वाद मिळणार नाही कारण तू हिन्दू विरोधी आहेस. मिळालेल्या आशिर्वादाचा उपयोग तू पुरेपूर हिंदू विरोधात करणार. असा धर्माने मुसलमान राहुल बाबा. मौनी बाबा मनमोहनसिंग ने स्पष्ट सांगितले होते की “भारत के संसाधनोपर पहला हक मुसलमानों का है!” तर असली ही कॉंग्रेस पक्षाची भुमिका खरी हिंदू विरोधी भूमिका! आमचा दोनदा उपराष्ट्रपती राहिलेला २००७-२०१७ मोहम्मद हमीद अन्सारी! जातीने मुसलमान आणि ह्याने एका समारंभात कपाळाला “टिळा” लावायला मना केले! का? तर “धर्म इजाजत नही देता!” म्हणजे मुसलमान राहुल गांधी मरमर करीत मतं मागायला जातो आणि देवळादेवळात स्वतः च्या कपाळाला टिळे लावतो आणि आरती करतो तेव्हा ते सेक्युलर असतात. शाहरुख खान कितीतरी चित्रपटात स्वतः च्या कपाळाला टिळा लावतो. तेव्हा कुठे जातो ह्यांचा धर्म? आम्ही हिंदू धर्मिय सहिष्णू आहोत हे म्हणणे चुकीचे आहे. आम्ही हिंदू षंढ आहोत. गेल्या सत्तर वर्षात कॉंग्रेस पक्षाने आमच्या पिढ्यांना बालपणापासून मनात ठसवुन ठेवले आहे की बाबर महान आहे, अकबर अतिमहान आहे, टिपू पुढे नतमस्तक होण्यालायक किर्तीवान आहे. आणि आम्ही हिंदू मुसलमान लोकांशी टक्कर घेण्यात असक्षम आहोत. हिंदू समाजाला आपण बरे! आपला संसार बरा! आमच्या वृत्त वाहिन्या दाखवितात की आमचा हिंदू खराब तर मुसलमान खुदा. आमची पत्रकारिता हलकट विकली गेलेली. मी आजच्या परिस्थितीला हिंदू लोकांना दोष देतो कारण काळाच्या ओघात आम्ही आमच्या संस्कृती चा बळी दिला. हिंदू संस्कृती जतन करायची होती ती पिढी दर पिढी हस्तांतरित करायला हवी होती ती नाही करु शकलो. आम्ही आमच्या पोरांना लाल टोप्या घालून सांता बनायची सुट दिली. आम्ही आमच्या पोरांना ईदला मुसलमान पोरांच्या गळ्यात गळे घालून “ईद मुबारक” देवून त्यांनी दृष्टिआड थुंकलेल्या बिर्याणीचा हलाल प्रसाद खाण्याची सुट दिली. आणि ह्याऊपर आम्ही गंगा-जमुनी तहजीब चा मान ठेवला. पण प्रत्यक्षात आपल्याला काय मिळाले? मुसलमानांनी ठेवला का मान? म्हणून आपल्याला योगी आवडतो. ” आप जितनी इज्जत हिंदू धर्म की करते है, उतनीही इज्जत हम मुसलमान धर्म की करते है!” एका वाक्यात सगळ्यांची इज्जत गुंडाळून पत्रकारांच्या तोंडात गुंडाळलेली पुंगळी घालणारा – योगी आदित्यनाथ.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तेव्हाच जाणले होते. डॉक्टर बाबासाहेब म्हणतात की मुसलमान लोकांना देशापेक्षा आपला धर्म जवळचा वाटतो. त्यांच्यापरी देशाला कवडीची किंमत नाही. ह्या देशाचा जेत्ता अशी उर्मी त्याच्या मनात आहे तर मुसलमान तुमचा मित्र कधीही होण्यास पात्र नाही”! तर गुरु गोविंदसिंग म्हणतात की ” मुसलमान लोकं विश्वास न ठेवता येणारा धर्म आहे. आपला हात ढोपरापर्यंत तेलाच्या पिप्यात बुडवा, तोच् हात मग तिळाच्या पोत्यात घाला. जितके तिळ तुमच्या हाताला लागतील तितके वेळा जरी मुसलमानाने आश्वासन दिले तरी त्या मुसलमानावर विश्वास करु नका!”
काफिरांची संख्या घटविण्यासाठी सतत कार्यरत मुसलमान समाज आहे. त्यात त्यांचा भर प्रजननासाठी योग्य किंवा काफिरांची संख्या कोण वाढविणार? अर्थात स्त्रिया! म्हणजे काफिरांच्या स्त्रिया कमी केल्या तर आपोआपच काफिरांची संख्या घटणार. आणि आपली म्हणजे मुसलमानातील एक सुद्धा स्त्री काफिराकडे जाऊ दिली नाही तर फक्त मुसलमान धर्माची वृद्धी होणार. मग त्यासाठी त्यांचे कायदे कानुन कसे ही वळवायचे पण परधर्मातील स्त्री ला मुसलमान मुलाशी लग्न करण्यास बाध्य करायचे, किंवा सोबत ठेवायचे कसे ही करून शरीर संबंध स्थापित करायचे. अशा मुलींना किंवा स्त्रियांना तुम्ही बघाल तर त्यांचे घरच्यांशी भांडण होते, त्यांचे भावनिक, रक्ताच्या संबंधांना विच्छेद केला जातो. घरची, आईबापाशी नाळ तुटलेली मुलगी आपोआप अशा मुलांच्या हातातील बाहुले बनतात.
माझा पुर्णतः आक्षेप मुलीचे आईवडील ह्यांचेवर आहे. आम्ही आमच्या मुलींवर का नाही सुरुवातीपासून हिंदू संस्कार देऊं शकत? हिंदू संस्कृती जगातील सर्वोत्कृष्ट संस्कृती आहे पण आमच्या मनात बिंबवले जाते की हिंदू संस्कृती वाईट त्यापेक्षा अलिमौला अलिमौलाचे गाणे आले की सिनेमातील विवंचना चुटकीसरशी सुटतात. हिंदू देवांना साकडं घातलं की समस्यांचा डोंगर उभा राहतो. शेंडी वाल्या मुलांची टिंगलटवाळी केली जाते. येनकेन प्रकारेण बालमनावर हिंदू संस्कृती ची छाप एक कुचकामी धर्म म्हणून ठसविली जाते. आमची मुले ह्याला बळी पडतात आणि अलगद मुसलमानांच्या जाळ्यात अडकतात.
परधर्मातील मुली हा मुसलमान धर्मासाठी आर्थिक स्त्रोत आहे. मुसलमान संख्या वाढविण्यासाठी रचलेले षडयंत्र आहे तर मुख्य फायदा असा की परधर्मातील लोकसंख्या घटविण्याचे सुनियोजित षडयंत्र आहे.
“लव्ह जिहाद” सध्या चर्चेत असणारे श्रद्धा प्रकरण, कोल्हापूर मधील चौदा वर्षांची मुलगी आणि संबंधित मुलगा संकेश्वरमध्ये सापडले, एक मुलगा सचिन शर्मा नाव धारण करून हैदराबाद मध्ये हिंदू मुलीशी विवाह करून तिला फसवुन नंतर तिला मुसलमान होण्यास बाध्य केले. अशी कितीतरी प्रकरणं देता येतील. पण ह्या लोकांची जी काही चाल आहे, षडयंत्र आहे ह्याचे पडसाद आता सरळ सरळ हिंदू मुलांना नवरी न मिळण्याने दिसून येतात.
“कोणी वधू देता का वधू?” कोणी बायको देता का बायको! अशी आरोळी ठोकत “ज्योती क्रांती परिषदेचे” प्रदेशाध्यक्ष श्री रमेश बारसकर ह्यांनी मोर्चा काढला. सजलेले मुलगे डोक्याला मुंडावळ्या बांधून थेट सोलापूर च्या जिल्हाध्यक्षांकडे रवाना झाले. त्यांच्या मते मुलींची भृणहत्या होते त्याकारणाने राष्ट्रीय स्तरावर १००० मुलांमागे ९४० मुली हे प्रमाण आहे तर महाराष्ट्र स्तरावर हे प्रमाण १००० मुलांमागे ८८९ मुली एवढे आहे. अर्थात आमच्या षंढ वृत्तवाहिन्यांवर हेच् वृत्त प्रसारित झाले पण खरे कारण तर “लव्ह जिहाद” मुळे तुमच्या कितीतरी मुली मुसलमान झाल्यात हे मात्र वगळण्यात आले. अरे! रोज एक एक प्रकरण बाहेर येत आहे. आज काल ची आलेली लव्ह जिहाद ची केस “तुनिषा शर्मा” ! ह्या बाहेर आलेल्या केसेस तर एकाने तर आपल्या हिंदू मुलीचे बारीक तुकडे करुन कुत्र्याला खाऊ घातले! सर्व पुरावेच नष्ट! बोंबला आता डीएनए शोधत!
असे जहाल प्रयोग हिंदू मुलींवर करण्यात येतात आणि हतबल मायबाप गपगुमान रडत बसतात. पण रडत बसणे हे उपाय आहे का? निश्चितच नाही!
गजवा ए हिंद २०४७-२०५० पर्यंत भारताला मुस्लिम राष्ट्र घोषित करण्याची तयारी सुरू आहे. त्यासाठी मुसलमान कौम पुर्णतः कार्यान्वित आहे. ते चांगल्याप्रकारे संघटित आहेत. लव्ह जिहाद साठी त्यांना सुविधा पुरविल्या जातात, त्यांच्या मजबूत पायाभूत सुविधा तयार आहे. आफताब केसमध्ये बघाल तर दिल्लीला स्थानांतरित झाल्यावर त्याचे चांगले घर होते, २० मुलींशी संबंध होते. श्रद्धाला त्याने मारुन टाकण्यासाठी दिल्ली चा रस्ता पकडलेला. म्हणजे त्यांना पैसा देखील भरपूर मिळतो. ९-१०-११-१२ वीतील शाळेसमोर बघाल तर मोटर सायकल वर कलावा बांधलेले हे मुसलमान पोरे नुकत्याच तारुण्यात पदार्पण करणाऱ्या पोरींवर डोरे टाकताना दिसतात. मोटर सायकल व पैसा त्यांना मस्जिदीमधून मिळतो. एकदा पोरगी गटविली किंवा अंगाखाली घेतली की मग ह्यांचा खरा खेळ सुरू होतो. मानली तर ठिक नाहीतर मग लग्नानंतर तिला धर्मबदल करण्यास बाध्य केले जाते. तरी नाही मानली तर संतती झाल्यानंतर तिचे धर्मांतरण केले जाते. काही मुलींना मारुन तिचे अवयव काढून विकले जातात, काही मुलींना देहविक्रय करण्यास भाग पाडतात, हा देखील एक मोठा धंदा आहे. “हलाला” हा सुद्धा स्त्रियांकडून पैसा कमवायचा स्त्रोत आहे.
सुरुवातीला प्रेमाचे नाटक करुन मुलींना जाळ्यात ओढण्याचे काम करायचे नी परिस्थितीनुसार मुलींचे धर्मांतरण, मारणे, अवयवविक्री ( ज्या मुली सापडत नाही अशा मुलींना मारुन त्यांच्या अवयवांची हमखास विक्री केली जाते) नानाविध जाच देण्याचे प्रकार मुसलमानांकडे आहे आणि मुसलमानेतर समाजाला मुलींना व्यवस्थित वळण लावणे, आपल्या धर्मात राहायला शिकविणे, बाहेरच्या मुलांसोबत दोस्ती वाढु न देणे, आपल्या मुलींशी दैनंदिन हितगुज करणे, वेळ पडल्यास मुलींवर पाळत ठेवणे. असे सर्व प्रकार करणे आवश्यक आहे.
सोलापूर च्या बातमी मध्ये फार भीषण भविष्य दडले आहे. ” कोणी वधू देता का वधू!” ही बातमी झळकली नी हास्यास्पद ठरली. पण ह्याचे लपलेले धागेदोऱ्याची उकल करण्याचा प्रयत्न कोणीही केला नाही, ह्याचे आश्चर्य वाटते. मुसलमानेतर समाजाला ही बातमी फार गांभीर्याने घेणे व त्यावर उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे. श्री रमेश बारसकरांनी विषयाला हात घातला तरी मुलांना वधू न मिळण्याचे मोठे कारण लव्ह जिहाद आहे.हे उघडपणे सांगण्याची त्यांची हिंमत झाली नाही. आफताब ला श्रद्धा व्यतिरिक्त २० मुलींशी संबंध होते. त्या २० मुलीतील एक मुलगी सुद्धा मुसलमान नव्हती. अशा वेळी बारसकरांना कोणत्याही पत्रकाराने हे विचारायची हिंमत केली नाही की आफताब सारख्या मुसलमानाला खेळण्यासाठी २०-२० मुली मिळतात आणि तुम्ही एक वधू मिळत नाही म्हणून रडताहात तर ही चुकी भृणहत्येची नाही तर मुसलमानेतर समाज आपल्या न सांभाळू शकणाऱ्या उत्शृंखल वृत्तीच्या, सेक्युलर बीज पेरलेल्या मुलींमध्ये आहे.
मुलींवर अगदी बालपणापासून हिंदू संस्कृती कटाक्षाने बिंबवणे आवश्यक आहे. मुसलमानांचा “लव्ह जिहाद” बद्दल सजग करणे आवश्यक आहे. अनाकलनीय परिस्थितीत फसल्यास मुलीचे घराचे दरवाजे सताड उघडे असणे आवश्यक आहे. माझ्या एका मित्राने तर आपल्या दोन्ही मुलींना ज्युडो कराटे ब्लॅक बेल्ट पर्यंत शिकविले आहे आणि पुढील शिक्षण सुरू आहे.
मुख्य म्हणजे राज्य स्तरावर, राष्ट्र स्तरावर लव्ह जिहाद विरोधात कायदे करणे आज काळाची गरज आहे. अन्यथा लव्ह जिहाद चे नावाखाली मुसलमानेतर मुली ३५ तुकडे, ५० तुकडे सुटकेसमध्ये तर तुमच्या मुलीचे छोटे छोटे तुकडे करून कुत्र्यांची मेजवानी बनणार का? हे मुलगी जन्माला आल्याबरोबर माता पित्याने तिला वाचविण्याची योजना ठरविणे आवश्यक आहे.

भाई देवघरे

Leave a Reply