मुंबई : २२ डिसेंबर -गोवा महामार्ग हा कोकणाच्या विकासाचा पोषक ठरणारा आहे. परंतु, केंद्र सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. समृद्धी महामार्ग जर ४ वर्षात पूर्ण होऊ शकतो. तर ८ वर्षापासून हा महामार्ग का अटकवून ठेवला असा सवाल आमदार आदिती तटकर, आमदार अनिकेत तटकरे व आमदार शेखर निकम यांनी केला. मुंबई-गोवा महामार्गाच्या मागणीसाठीचे फलक घेऊन ते विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसले होते.
तटकरे बहीण-भावाचे मुंबई-गोवा महामार्गासाठी धरणे
- Post author:Panchnama
- Post published:December 22, 2022
- Post category:महाराष्ट्र
- Post comments:0 Comments